Sunday, October 20, 2019

काश्मीरमधे तथाकथित सार्वमत घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे

काश्मीरमधे तथाकथित सार्वमत घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. ते घ्यायचे असेल, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळची परिस्थिती आता पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. ते शक्य आहे का ?
——वेड्यासारखे आत्मघातकी, विघातक व देशहितविरोधी विचार व्यक्त करून जनतेत संभ्रम निर्माण करू नका.

4.8.2019

No comments:

Post a Comment