काश्मीरमधे तथाकथित सार्वमत घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. ते घ्यायचे असेल, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळची परिस्थिती आता पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. ते शक्य आहे का ?
——वेड्यासारखे आत्मघातकी, विघातक व देशहितविरोधी विचार व्यक्त करून जनतेत संभ्रम निर्माण करू नका.
4.8.2019
——वेड्यासारखे आत्मघातकी, विघातक व देशहितविरोधी विचार व्यक्त करून जनतेत संभ्रम निर्माण करू नका.
4.8.2019
No comments:
Post a Comment