भाजपा सरकार का आले ? काॅंग्रेस का नेस्तनाबूत होत आहे ? याचे मला जाणवलेले सर्वात महत्वाचे कारण - कित्येक वर्षांपासून एखाद्या निर्दोष असलेल्या मुखदुर्बळास निष्कारण झोडपणे, आणि मुजोर उपद्रवकारी असलेल्याचे व या मुखदुर्बळास त्रास देणाऱ्या दुसऱ्याचे अनावश्यक, अन्यायकारक लाड !
अनुभवाने कित्येक वर्षात सिद्ध झालेले हे सत्य, कोणी कितीही मानले, किंवा न मानले, तरी सर्वसामान्य जनतेला चांगले माहीत आहे. दुर्दैवाने अजूनही संबंधीताची ही वृत्ती कमी झाली नाही. त्याच्या वळचणीला गेलेले पण तसेच वागायला लागतात.
नुकतीच Vaibhav Coolkarni यांची पोस्ट वाचली, आणि सुचले.
6.4.2020
No comments:
Post a Comment